1.
प्र.1 पंचगंगा नदी नरसोबाच्या वाडीजवळ कृष्णेला मिळते, पंचगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या पाच नद्या मिळून बनलेली आहे ?
1. कुंभी, कासारी, वेदगंगा, भोगावती, सरस्वती
2. कुंभी, हिरण्यकेशी, तुळशी, भोगावती, सरस्वती
3. कुंभी, कासारी, हिरण्यकेशी, भोगावती, सरस्वती
4. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, सरस्वती
A. 
B. 
C. 
D. 
2.
प्र.2 खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात झाला नाही ?
1. कृष्णा आणि वेण्णा
2. कोयना आणि कृष्णा
3. कृष्णा आणि वारणा
4. वरील सर्व नद्यांचे संगम सातारा जिल्ह्यात झाले आहेत
A. 
B. 
C. 
D. 
3.
प्र.3 खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरी जिल्ह्यात नाही ?
1. उन्हेरे
2. आरवली
3. राजवाडी
4. वरीलपैकी तिन्ही झरे रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.
A. 
B. 
C. 
D. 
4.
प्र.4. कोकणातील नद्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही ?
1. उल्हास ही नदी सह्य पर्वतावर खंडाळ्याजवळ उगम पावून साष्टी बेटाच्या उत्तरेस वसईच्या खाडीस मिळते.
2. महाड हे क्षेत्र सावित्री व गांधार या नद्यांच्या काठी वसलेले आहे.
3. कोकणातील सर्वात मोठ्या दोन नद्यापैकी एक म्हणजे उल्हास तर दुसरी म्हणजे वासिष्ठी
4. वरीलपैकी सर्व विधाने खरी आहेत.
A. 
B. 
C. 
D. 
5.
प्र.5. खालील विधाने काळजीपूर्वक वाचा.
अ. तापी नदी मध्य प्रदेशात बैतुल जिल्ह्यात मुल्ताईजवळ उगम पावते.
ब. तापी नदी महाराष्ट्रातील चार जिल्ह्यातून वाहते.
पर्याय:-
1. विधान अ चूक नाही, विधान ब बरोबर नाही.
2. विधान ब चूक नाही, विधान अ बरोबर नाही.
3. विधान ब बिनचूक आहे, विधान अ चूक नाही.
4. विधान अ बरोबर नाही, विधान ब चुकीचे आहे.
A. 
B. 
C. 
D. 
6.
प्र.6. नर्मदा नदीचा फक्त ७४ किमी चा प्रवाह महाराष्ट्रातून गेलेला आहे, या नदीच्या महाराष्ट्रातील उपनदी खालीलपैकी कोणती नाही ?
1. उदाई
2. मोर्णा
3. देवगंगा
4. वरील तिन्ही नद्या नर्मदेच्या महाराष्ट्रातील उपनद्या आहेत.
A. 
B. 
C. 
D. 
7.
प्र.7.खालील विधाने काळजीपूर्वक वाचा.
अ. पूर्वेकडील वैनगंगा नदी अनिश्चित प्रवाह प्रणालीत मोडते.
ब. गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे वर्धा व वैनगंगा यांचा संगम झाला आहे.
पर्याय:-
1. विधान अ चूक नाही, विधान ब बरोबर नाही.
2. विधान ब चूक नाही, विधान अ बरोबर नाही.
3. विधान ब बिनचूक आहे, विधान अ चूक नाही.
4. विधान अ बरोबर नाही, विधान ब चुकीचे आहे.
A. 
B. 
C. 
D. 
8.
प्र.8 आर्थिकदृष्ट्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यासाठी वैनगंगा नदी सर्वात जास्त महत्वाची आहे ?
1. भंडारा
2. चंद्रपूर
3. गडचिरोली
4. गोंदिया
A. 
B. 
C. 
D. 
9.
प्र.9 गडचिरोली जिल्ह्यात भामरागड येथे त्रिवेणी संगम झाला आहे, खालीलपैकी कोणत्या तीन नद्यांचा संगम येथे झाला आहे ?
1. इंद्रावती,पर्लकोटा,काठाणी
2. इंद्रावती,काठाणी,पामुलगौतम
3. काठाणी,पर्लकोटा,पामुलगौतम
4. इंद्रावती,पर्लकोटा,पामुलगौतम
A. 
B. 
C. 
D. 
10.
प्र.10. विदर्भातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
1. इंद्रावती
2. वर्धा
3. वैनगंगा
4. यापैकी नाही
A. 
B. 
C. 
D.